15 एप्रिल पासून सगळ्यांना फार्मर आयडी बंधनकारक ; शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.

By UMESH MAHALE Publish on 11 april 2025 नमस्कार मित्रांनो :– आपल्याला फार्मर आयडी नोंदणी करण्यापूर्वी खूप सारे योजनांचा लाभ मिळत होता आणि मिळत आहे आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता तो म्हणजे शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. … Read more

घरकुल योजनेच्या अनुदानात होणार मोठी वाढ; आता किती मिळणार वाचा सविस्तर माहिती

Gharkul yojanet honar vadh: नमस्कार मित्रांनो घरकुल योजना हे तुम्हाला माहीतच आहे घरकुल योजनेमध्ये शबरी घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना, इंद्रा आवास योजना यांसारखे योजना आपल्याला घर बांधण्यासाठी मिळत आहे. या व्यक्तींना ज्या कुटुंबाला घर बांधणे हे कठीण आहे एवढी परिस्थिती नाही त्यांच्यासाठी सरकार या घरकुल योजना घेऊन येतात यामुळे 90% काम हे सरकारकडून केले … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप|Magel Tyala Swar Krushi Pamp 2025.

Magel Tyala Swar Krushi Pamp 2025 :-  नमस्कार मित्रांनो, मागील काय सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांना खूप फायदेशीर आहे कारण या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंपासाठी 90% अनुदान देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मात्र 10%  रक्कम एवढीच भरावी लागेल. तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी अर्ज करावा. या योजनेद्वारे आपल्याला खूप मोठ्या आर्थिक मदत … Read more

शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज, नमो शेतकऱ्यांना 3000 वाढवण्याची शक्यता. तुमच्या खात्यात वर्षभरामध्ये किती रुपये जमा होणार?

Namo Shetkaryanna Milnar 3000:-  नमस्कार मित्रांनो,  महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना काढले आहेत त्या योजनेंद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते तसेच त्यांचा खर्च खूप असतो. शेतकऱ्यांना एक छोटीशी मदत म्हणून महाराष्ट्र सरकारने पी एम किसान या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. … Read more

लेक लाडकी योजना| Lek Ladaki Yojana.

Lek Ladaki Yojana:- नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकार आपल्या देशातील महिलांना पुरुषांना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लहान मुलांना याकरिता अनेक योजना काढत असतात जेणेकरून या योजनेअंतर्गत त्यांना थोडीशी आर्थिक मदत होईल आणि त्यामध्ये तीन मुळे त्यांच्या आयुष्य सुधरेल हा कारणास्तव योजना काढल्या जातात. तर अशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने काढले आहे ते म्हणजे … Read more